जितेंद्र आव्हाड यांना काय बोलायचे आहे ते बोलू द्या. २०२४ च्या निवडणूका होतील तेव्हा बघू कोणाच्या पायाखालची वाळू सरकते. पंतप्रधान मोदींच्या स्वप्नांना साथ देण्याचे काम बारामतीकर नक्की करतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्हाला बहुमत मिळालं होतं. पण दगा फटका झाला, धोकेबाजी झाली. राज्यातील १२ कोटी जनतेने ते पाहिले आहे. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. बावनकुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा