इंदापूर: वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. या शहरीकरणाला आळा घालून खेड्यांचा, गावांचा विकास केला तर पर्यावरणाचा समतोल राखता येईल. असे प्रतिपादन अहिल्यानगर येथील ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ प्रा . बी. एन. शिंदे यांनी केले. अ. भा. मराठा महासंघ भिगवण संचलित छत्रपती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी ‘मानवाचे भवितव्य’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा