शहरात घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. शहर, तसेच उपनगरांत दररोज किमान एक ते दोन घरफोडीच्या घटना घडतात. काही वेळा एकाच सोसायटीतील चार ते पाच सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरीला जातो. घरफोडीचे गुन्हे, तसेच गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण विचारात घेता प्रत्येक घरफोडीचा छडा लागतोच, असे नव्हे. किमान शेजाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध ठेवले, तरी घरफोडीच्या घटनांना आळा घालणे शक्य होईल. सदनिकेची किल्ली पादत्राणांच्या जाळीत (शू रॅक) ठेवण्यात येते. चोर आता एवढे हुशार झाले आहेत, की त्यांना किल्ली कोठे ठेवली आहे, याची माहिती असते. कष्टाने कमावलेला लाखमोलाचा ऐवज चोरीला जातो. अशा घटनांकडे हताशपणे पाहण्यापेक्षा प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा