बेशिस्त वर्तन केले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांवर भाजपने ज्या तडफेने निलंबनाची कारवाई केली, त्याच वेगाने ती कारवाई मागेही घेण्यात आली. त्यातून कोणाची काय गणिते साध्य झाली, हे गुलदस्त्यात आहे. मानदंड पळवणे असो की अन्य कोणत्याही कारणावरून पिंपरी पालिकेत गोंधळ होणे, यात काही नावीन्य राहिले नाही. त्यामध्ये सर्वपक्षीय योगदान आहे. वर्षांनुवर्षे सुरू असलेली गोंधळी परंपरा राष्ट्रवादीने कायम ठेवली आहे. पिंपरी पालिकेत भ्रष्टाचाराने काय थैमान घातले, याचा प्रत्यय आयुक्तांचा ‘पीए’ लाचलुचपतच्या जाळय़ात सापडल्यानंतर सर्वानाच आला, मात्र प्यादी पकडून उपयोग नाही. साळसूदपणाचा आव आणणारे खरे सूत्रधार शोधले पाहिजेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा