पुणे : ‘विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शरद पवार यांच्याबरोबर जायचे ठरले होते. या निवडणुकीत भाजपचे १२० आमदार निवडून आले असते, तर ठाकरे आम्हाला कधीच सोडून गेले नसते. जेव्हा आपण सरकार बनवू शकतो, हे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा उद्धव ठाकरेंनी रंग बदलला,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा