विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकाच ओव्हरमध्ये सात षटकार मारून विश्वविक्रम केल्याने सर्व स्तरातून त्याच कौतुक होत आहे. ऋतुराजला भारतीय संघात संधी मिळायला हवी. तो आगामी वन-डे विश्वचषकात नक्की दिसेल अशी आशा ऋतुराजचे प्रशिक्षक आणि वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीचे वरिष्ठ प्रशिक्षक मोहन जाधव यांनी व्यक्त केली आहे. ते लोकसत्ता ऑनलाइनशी बोलत होते. ऋतुराज ला एकापाठोपाठ शतकी खेळायची सवय आहे. त्याचा भारतीय संघाला फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा