पुणे : किनारपट्टीवर अतिवृष्टी टाळण्यासाठी ढग समुद्रावर असतानाच त्यातून पाऊस पाडणे कृत्रिम पावसाच्या तंत्रज्ञानाने शक्य आहे. पुण्यातील भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील (आयआयटीएम) शास्त्रज्ञांनी याबाबतचा अभ्यास केला आहे. आजवर दुष्काळी स्थितीत कृत्रिम पाऊस पाडला जायचा; पण, आता अतिवृष्टी टाळण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करता येणे शक्य आहे, असे मत हा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ डॉ. तारा प्रभाकरन आणि डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. यामुळे मुंबई, कोलकाता, चेन्नईसारख्या किनारपट्टीवरील मोठ्या शहरांत अतिवृष्टीमुळे निर्माण होणारी पूरस्थिती टाळणे शक्य होईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा