पिंपरी-चिंचवड : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शेवटची धरपड सुरू असून अस्तित्व दाखवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. ते प्रक्षोभक भाषण करत आहेत. ४० आमदार आणि १२ खासदार त्यांच्या पक्षातून निघून गेले आहेत. उरलेली शिवसेना देखील त्यांच्या हातातून निसटत चालली आहे. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूने लोक दिसत आहेत. असा हल्लाबोल ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा