पिंपरी : दूषित पाण्यामुळे गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराची लागण हाेत असल्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच शहराच्या विविध भागात असलेल्या खासगी पाणी (आरओ) प्रकल्पावर महापालिका, अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील खासगी पाणी (आरओ) प्रकल्प बंद केले आहेत. शिवाय पाण्याची गुणवत्ता आणि बॉटलिंग प्रक्रियेचा सखोल आढावा व मूल्यांकन केल्यानंतरच त्यांना पुन्हा प्लांट चालू करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा