पुणे : खेड तालुक्याचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याविरोधात राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील वकिलांनी दंड थोपटले आहेत. सामान्य नागरिकांची कामे न करणे, त्यांना चांगली वागणूक न देणे, विविध प्रकल्पांसाठी जमीन संपादन करताना आर्थिक तडजोडी करणे, नियमबाह्य कामकाज असे विविध आरोप करत वकिलांनी थेट जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा