खडकवासला धरणातून मुठा नदीत यंदाच्या हंगामात आतापर्यंत तब्बल १४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडून देण्यात आले आहे. महानगरपालिकेकडून दरवर्षी १६ ते १७ टीएमसी पाणी वापरण्यात येते. त्यानुसार शहराला दहा महिने पुरेल एवढे पाणी आतापर्यंत नदीत सोडून देण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभरात खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सायंकाळनंतर विसर्ग कमी करून तो ८५६० क्युसेक करण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा