पुणे : शिरूर तालुक्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व आणि ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ असल्याने या क्षेत्रात स्थलांतरित लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे. भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जलजीवन मिशन अंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावा, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय यंत्रणेला केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा