अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसला दिल्लीच्या जनतेने धु- धु धुतले. अशी प्रतिक्रिया भाजप च्या विजयानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते. स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप चषक निमित्त ते पिंपरी- चिंचवडमधील सांगवी मध्ये आले होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यावर ही सडकून टीका केली आहे. राहुल गांधी यांनी कामठी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी मी त्यांना चितपट करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रिकेट खेळण्याचा देखील आनंद घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा