वस्तू तयार करणाऱ्या कारखान्यांवरही परिणाम
प्रकाश खाडे
जेजुरी : करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील तीर्थक्षेत्रे गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. धार्मिक कार्यासाठी लागणाऱ्या पितळ, तांबे धातूच्या देवतांच्या मूर्ती, खंडोबाची दिवटी-बुधली आणि इतर वस्तूंची मागणी घटल्याने या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे जाणवत आहे. या वस्तू तयार करणाऱ्या कारखान्यांतील उत्पादनावरही परिणाम दिसून येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा