शाळा, महाविद्यालयात झालेली मैत्री ही काही वेळा त्या-त्या काळापुरती राहत असली, तरी काहींच्या मैत्रीचे नाते इतके घट्ट असते की ते शाळा, महाविद्यालय संपले तरी हे मैत्र कायम टिकते. इतकेच नाही तर त्या मित्रांमध्ये कौटुंबिक नाते निर्माण होते. हे सगळे मित्र मौजमजेसाठी केवळ एकत्र येतात इतकेच नाही, तर ते एकमेकांच्या अडीअडचणीलादेखील उपयोगी येतात. या सगळ्यांमध्ये एक धागा असतो तो म्हणजे ‘सामाजिक भान.’ यामुळेच आपल्या वेळात वेळ काढून सामाजिक कार्य करण्याबरोबरच वेळप्रसंगी पदरमोड करून ते सामाजिक कार्यात सहभागी होतात. या कार्यात पुण्यातील पुणे विद्यार्थी गृहाच्या १९८८ साली दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा ‘आपण सारे’ हा समूह असो अथवा नाशिकच्या पेठे विद्यालयातील मित्रांचा समूह असो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा