पुणे : वातावरणीय बदलामुळे झालेली अतिवृष्टी, जिल्ह्यातून वाहणाऱ्या मुळा, मुठा, पवना या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांच्या पूरक्षेत्रात झालेली विकासकामे, अतिक्रमण झालेल्या इमारती, नदीपात्रात टाकण्यात आलेला राडारोडा यामुळे नद्यांच्या पूरवहन क्षमतेचे आकुंचन झाले आहे. याबरोबरच शहरातील पर्जन्य वाहिन्यांची दुरवस्था आणि नियोजनाचा अभाव यामुळेच अलीकडील काळात सातत्याने पूर परिस्थिती येत आहे. विशेषत: निर्सगातील मानवी आणि अतिरेकी हस्तपेक्ष आणि वातावरणीय बदलांमुळे या दुष्परिणामास सामोरे जावे लागत असल्याचा निष्कर्ष पूर अभ्यास समितीने काढला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा