अतिवृष्टी या विषयामध्ये विरोधी पक्षांनी संवेदनशील असले पाहिजे. या विषयाचे राजकारण करणे योग्य नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विरोधी पक्षांवर टीका केली. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा केली जात आहे. त्यानुसार आम्ही योग्य ती काळजी घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा