धोधो बरसणाऱ्या परतीच्या पावसामुळे राज्यातील दीड लाख हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत.खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके अक्षरक्ष: पाण्यावर तरंगत आहेत. सोयाबीन, कापूस, तूर, बाजरी, पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परतीच्या पावसाचा आठरा जिल्ह्यांना फटका बसला असून, नगरसह वऱ्हाडातील अकोला, अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळला सर्वाधिक फटका बसला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा