पुणे : अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले पहिल्या दिवसापासूनच सरकार पडेल असे म्हणतात. परंतु तसे काहीही झाले नाही. सरकारला शंभर दिवसांपेक्षा अधिक काळ झाला आहे. सरकार अतिशय उत्तम चाललेले आहे. रोज लोकोपयोगी निर्णय होत आहेत. त्यामुळे कुणीही नाराज नाही. नाराजांची समजूत काढण्याची व्यवस्था आमच्या सरकारकडे असल्याचा टोला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा