पुणे : औषधे, रसायने आणि कीडनाशकांच्या किमती मागील वर्षांच्या तुलनेत दीड ते दोन पटीने वाढल्या आहेत. या वाढीव किमतींवर पुन्हा अठरा टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आकारला जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकरी फळपिकांच्या बागा काढून टाकण्याच्या मन:स्थितीत आहेत. नुकत्याच बारामती दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे हा प्रश्न उपस्थित केला असता, त्यांनी राज्याकडे बोट दाखवून जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा