पुणे : दहावी आणि बारावीची परीक्षा हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यामुळे साहजिकच या परीक्षा जवळ आल्या की विद्यार्थ्यांमध्ये त्यांबाबतचे दडपण अर्थात ‘एक्झाम अँक्झायटी’ दिसून येण्याचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही दडपणाशिवाय शांतपणे परीक्षा देता यावी, या हेतूने ही ‘एक्झाम अँक्झायटी’ दूर करण्यासाठी आता राज्यातील मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने पुढाकार घेतला आहे. सुमारे ३५० मानसोपचारतज्ज्ञ राज्यभर विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा