पुणे : पुणे शहराचा चोहोबाजूंनी होत असलेला विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे शहराचे व्यवस्थापन करण्यासाठी सध्याची एक महापालिका अपुरी पडत आहे. परिणामी, दुसरी महापालिका ही पुण्याची निकड बनली असून, नागरिकांनीही स्वत:चे नागरी हक्क शाबूत ठेवण्यासाठी नव्या महापालिकेबाबत आग्रही भूमिका घेतली पाहिजे, असे मत नगरविकास क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा