पुणे : दोन तुकडय़ांत एफआरपी देण्याचा कायदा रद्द करून एकरकमी एफआरपी द्या. साखर कारखान्यांची काटामारी संपुष्टात आणण्यासाठी साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करा. थकीत एफआरपी तातडीने द्या, आदी मागण्यांसाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात अलका टॉकीज चौकातून झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा