पुणे : जादा पाणी वापरावरून महापालिकेला सातत्याने वेठीस धरणारा राज्याचा जलसंपदा विभाग महापालिकेबरोबर दुजाभाव करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नदीपात्रात दैनंदिन सोडल्या जात असलेल्या ५५० दशलक्ष लिटर ( एमएलडी) सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची महापालिकेच्या मुंढवा जॅकवेल प्रकल्पाची क्षमता असतानाही दररोज सरासरी ३०० दशलक्ष लिटर पाणी जलसंपदा विभागाकडून उचलले जात आहे. जलसंपदा विभाग सिंचनासाठी शुद्ध केलेले पाणी का उचलत नाही, असा प्रश्न महापालिकेकडून उपस्थित करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा