पुण्याच्या मावळमध्ये बैलगाडा मालकाचे अपहरण करून ५० लाखांच्या खंडणीसाठी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने आरोपींना अटक केली आहे. पंडित जाधव अस अपहरण करून हत्या करण्यात आलेल्या बैलगाडा मालकाचे नाव आहे. घटनेप्रकरणी मुख्य आरोपी सुरज वानखेडे याला अटक करण्यात आली आहे. हत्येच्या कटात सहभागी असलेला आरोपी रणजीत कुमार हा फरार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा