गेल्या काही दिवसांपासून शहरात चर्चेचा विषय असलेल्या जी-२० परिषदेतील पायाभूत सुविधा कार्यगटाच्या बैठकांचा सोमवारी समारोप झाला. दोन दिवसांमध्ये झालेल्या सत्रांमध्ये शहरांची शाश्वतता, लवचीकता, समावेशकता, वित्त पुरवठ्याची नावीन्यपूर्ण प्रणाली, नागरिककेंद्रित शहर नियोजन या पाच प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच वेगाने वाढणारे शहरीकरण, हवामान बदल या विषयी चिंताही व्यक्त करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा