पुणे : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजप एकत्रित येत, एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे. तर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर महिलावरील अत्याचार आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आता भाजप सोबत गेल्याने त्यांच्यावर भाजपमधील नेते मंडळी आरोप करणार का असा प्रश्न उपस्थित झाला असताना. पुणे जिल्ह्यातील थेउर येथील यशवंत सहकारी साखर काराखान्याच्या मोकळ्या जागेत एका तरुणीचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना काल उघडकीस आली.त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीं सोबत संवाद साधला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा