पुणे: आशिया खंडातील देशांमध्ये अन्नाची असुरक्षितता वाढली आहे. करोनाच्या काळात बहुतेक देशांनी कृषी क्षेत्र आणि अन्न पुरवठा साखळी सक्षम राहण्याला प्राधान्य दिले. तरीही हा प्रदेश सर्वाधिक अन्न असुरक्षित असल्याचा दावा अमेरिकेच्या कृषी खात्याने इंटरनॅशनल फूड सिक्युरिटी ॲसेसमेंट, २०२२-३२ या अहवालात व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीविना; प्रशासकीय असमन्वयाचा विदर्भातील शेतकऱ्यांना फटका

Supreme Court orders submission of report on Mhada building developers mumbai
पुनर्विकासातील सामान्यांच्या ‘म्हाडा’ सदनिका अद्याप विकासकांकडेच? सर्वोच्च न्यायालयाकडूनही अहवाल सादर करण्याचे आदेश
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
illegal migration in parts of Jharkhand
Bangladeshis marrying Jharkhand tribal women: बांगलादेशी नागरिक झारखंडच्या आदिवासी महिलांशी लग्न करतायत? भाजपाच्या दाव्याला केंद्रीय गृहखात्याची चपराक
Pervez Musharraf land acqasition
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती मुशर्रफ यांच्या भारतातील वडिलोपार्जित जमिनीचा लिलाव; शत्रू संपत्ती कायदा काय आहे?
How India response to Vladimir Putin in the Ukraine war
युक्रेन युद्धात पुतिन यांना हवी भारताची मध्यस्थी? भारताकडून प्रतिसादाची शक्यता किती?
World Bank forecast of 7 percent growth rate print eco news
विकास दराबाबत जागतिक बँकेचे ७ टक्क्यांचे भाकीत; कृषी, ग्रामीण क्षेत्राला उभारी पाहता अंदाजात वाढ
Pomegranate exports Australia, Pomegranate,
देशातून ऑस्ट्रेलियाला प्रथमच डाळिंब निर्यात; जाणून घ्या, नेमकं काय घडलं, संधी काय?
Maruti Jimny Car Sales Maruti Jimny Got Record Growth Of 5700 Percent In Exports Check Details
Maruti Jimny Car Sales: या कारने विक्रीच्या बाबतीत मोडला रिकॉर्ड; जाणून घ्या किती झाली विक्री

हेही वाचा >>> पुण्यात सकाळपासून पावसाची रिपरिप; शाळेला जाणाऱ्या मुलांची, पालकांची उडाली तारांबळ

जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण झाल्याचे ग्लोबल हंगर इंडेक्सने निदर्शनास आणून दिल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या कृषी विभागाचा हा अहवाल काळजीत भर टाकणारा आहे. अहवालात म्हटले आहे, २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये २६.६ टक्क्याने अन्न असुरक्षा वाढली आहे. आशियात अन्नधान्यांचे मुबलक उत्पादन होत असले तरी आणि या भागात लोकसंख्या प्रचंड असली तरीही अन्न असुरक्षेमागील प्रमुख कारणे अन्नधान्यांची महागाई, विस्कळीत पुरवठा साखळी, कुमकुवत वाहतूक व्यवस्था, सामान्य लोकांचे कमी आर्थिक उत्पादन, देशांचा घसरलेला आर्थिक वृद्धी दर आणि करोना साथ ही प्रमुख कारणे आहेत.

हेही वाचा >>> कमी पटसंख्येच्या शाळा बंदचा राज्य शासनाचा घाट धोकादायक; अजित पवार यांचे मत

रशिया-युक्रेन युद्ध कळीचा मुद्दा

रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधन आणि खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. प्रामुख्याने खतांच्या किमतीत १५० ते २०० पटीने वाढल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यांच्या किमतीत विक्रमी वाढ झाली. त्यामुळे आशियातील अन्न असुरक्षेत भर पडली आहे. या युद्धामुळे आशियामधील अंदाजे २ कोटी ८९ लाख दशलक्ष लोकांची अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यात दक्षिण आशियातील (भारतीय उपखंड) २ कोटी १९ लाख लोकांचा समावेश असून, हे प्राधान्याने भारतातील लोक आहेत.

हेही वाचा >>> साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

अन्न असुरक्षा कमी होण्याची शक्यता

सन २०३२ पर्यंत ही अन्न असुरक्षा कमी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. आशिया खंडातील देशांचे दरडोई उत्पन्न वाढत आहे, त्यामुळे अन्न असुरक्षित लोकांची संख्या कमी होईल. दरवर्षी ४.५ टक्के दराने ही अन्न असुरक्षा कमी होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

या निकषांद्वारे अन्न असुरक्षा

जगभरातील लाखो लोकांना पुरेसे आणि पौष्टिक अन्न मिळते का, अन्न उपलब्धता. शेती उत्पादन, बाजार परिस्थिती, अन्नधान्यांची वाहतूक, किमतींमधील चढ-उतार, वैयक्तिक आर्थिक उत्पन्न, आर्थिक असमानता आदी प्रमुख निकषांच्या आधारे अन्न असुरक्षा निश्चित करण्यात आली आहे.