पुणे : हिमालयातील जोशीमठ हे ठिकाण पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. या ठिकाणच्या नैसर्गिक मर्यादांवर झालेल्या मानवी अतिक्रमणामुळे शहर खचण्याचा प्रकार होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी मांडले असून, राज्यात पाचगणीसारख्या ठिकाणांची रचनाही जोशीमठाप्रमाणेच असल्याचे वास्तव तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे, या भागातही जागरूक राहण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा