पुणे : देशभरात ‘द केरला स्टोरी’ हा हिंदी चित्रपटाला चांगलाच चर्चेत आहे आणि त्यावर राजकारणही जोरात सुरु आहे. असं असतांना आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंचर जिल्ह्यात लव जिहाद प्रकरण घडल्याचा दावा आज पत्रकार परिषद घेत केला आहे. पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना समोर आणत त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे. मंचर येथील मुस्लिम समाजातील एका तरुणाने अल्पवयीन तरुणीला चार वर्षापुर्वी पळवून नेऊन अत्याचार केल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा