पुण्यातील मावळ परिसरात झालेल्या गारपिटीमध्ये शेतकरी आणि फूलउत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रविवारी मावळ परिसरातील काही भागांत जोरदार गारपीट झाली. याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या पिकांना आणि फूलउत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. २०२०-२१ मध्येदेखील चक्रीवादळ आल्याने मावळमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मावळचे नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे, घरांचे किती नुकसान झाले आहे याचा आढावा घेण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा