पुणे: यंदाच्या देशाच्या कोणत्या ना कोणात्या भागाला सतत नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, भूस्खलन आदी आपत्तींमुळे २,९२३ जणांना आपला जीव गमवावा लागला. १८.४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ९२,५१९ जनावरांचा मृत्यू झाला आणि ८० हजार ५६३ घरांचे नुकसान झाले. २०२३ मध्ये देशाला नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा