आळंदी : इंद्रायणी जल प्रदूषणावरून सामाजिक संस्था आक्रमक झाल्या आहेत. इंद्रायणी नदीमध्ये उतरून मानवी हक्क संरक्षण संस्थेच्या वतीने तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन करण्यात आले. रासायनिक पाणी सोडणाऱ्या आस्थापनांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. वारकरी आणि भाविकांच्या भावनेशी हे सरकार खेळत आहेत. वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे, असे मत मानवी हक्क संरक्षण संस्थेने व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा