पुणे : ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’साठी राज्य सरकारने निश्चित केलेले १०० दिवसांचे उद्दिष्ट महावितरणने ६० दिवसांत दीड लाख सौर पंप बसवून पूर्ण केले. ‘महावितरण’चे अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मंळवारी ही माहिती दिली. ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेत महावितरणसाठी १६ मार्चपर्यंत दीड लाख पंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, ४ फेब्रुवारीपर्यंतच दीड लाख सौर कृषी पंप बसवून ६० दिवसांतच ते पूर्ण केले आहे. यात जालना विभागाने १८,४९४ , बीड विभागाने १७,९४४, अहिल्यानगर विभागाने १३,३६६, परभणी विभागाने ११,७५५, संभाजीनगर विभागाने ९३२९, नाशिक विभागाने ९१४३, हिंगोली विभागाने ८५३८, धाराशीव विभागाने ६७६५, तर जळगाव विभागाने ६६४८ सौर पंप बसवले आहेत,’ असे चंद्र म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा