पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण शंभर टक्के भरलेले असूनही शहरवासीयांना एक दिवसाआडच पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. पाच वर्षांपासून एक दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा पावसाळ्यातही कायम आहे. महापालिका दिवसाला ६१० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते. तरीही, शहरात एक दिवसाआड आणि विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याने पाणी मुरतेय कुठे, असा सवाल शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा