पुणे : ‘विनोबांनी सांगितलेला जय जगतचा विचार डॉ. विश्वनाथ कराड यांच्यासारख्या विश्व शांतीचे कार्य करणाऱ्या फार कमी माणसांकडे उरलेला दिसून येतो. सध्या भौतिकतावादाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले असून सगळ्या जगाचा ओढा केवळ भौतिक सुखांकडेच आहे, असे दिसते. अशा काळात लोकसेवेसाठी आपले जीवन समर्पित करायला हवे, कारण आजही देशातील ११ कोटी जनतेला वेळेवर आरोग्य सेवा मिळत नाहीत,’ अशी खंत सर्च फौंडेशनचे संस्थापक-संचालक, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी मंगळवारी व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा