पुणे : फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावाला कालव्यातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, बंद जलवाहिनीद्वारे या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, त्याचा फटका सीरम इन्स्टिट्यूटला बसला आहे. कालव्यातून पाणी घेण्याचा करार जलसंपदा विभागाबरोबर असतानाही पाणी घेता येत नसल्याने महापालिकेने प्रतीदिन ३० लाख लीटर पाणी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा