पुणे : महसूल विभागांतर्गत सातबारा उतारा, आठ-अ, वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा कमी करणे किंवा चढविणे, ई-करार आणि धर्मादाय संस्थांच्या विश्वस्तांचे नाव बदलणे या प्रकारच्या सेवांसाठी गावातील भाऊसाहेब म्हणजे तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही. तलाठी कार्यालयात न जाताही या सेवांचा लाभ गावकऱ्यांना घेता येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाने दिलासा मिळणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा