पुणे : मोकळ्या जागा मालकांकडे असलेल्या थकबाकीच्या रकमेत तडजोड करत ८० टक्के रक्कम कमी करण्यासंदर्भातील प्रस्तावित अभय योजनेवर कडाडून टीका झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे. शहरातील मोकळ्या भूखंडांची संख्या किती आहे, त्यांचे क्षेत्रफळ किती आहे, त्यावर मिळकतकराची थकबाकी किती आहे, याची सखोल माहिती घेतल्यानंतरच अभय योजना राबवायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असे महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा