पुणे : ‘रवींद्रनाथ टागोर, साहित्य, मानवी जीवन या तीन घटकांचा प्रभाव आणि त्याही पलीकडे जात तपन सिन्हा यांच्या चित्रपटांतून मानवता साकारली गेली. मनोरंजनासोबतच सामाजिक विषय आणि त्यातले बारकावे त्यांनी आपल्या चित्रपटांतून दाखवले. त्यांनी निवडलेले चित्रपट हे त्यांच्या काळाच्या पुढचे आहेत. तपन सिन्हा हे काळाच्या पुढे पाहणारे दिग्दर्शक होते,’ असे मत बंगालमधील ज्येष्ठ समीक्षक स्वपन मलिक यांनी व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा