पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीतही प्रवेशासाठीच्या पात्रता गुणांचा (कटऑफ) टक्का चढाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. नामांकित महाविद्यालयात कलाशाखेसाठी ३०० ते ४६२, वाणिज्य शाखेसाठी ३३३ ते ४६७, विज्ञान शाखेसाठी ४२० ते ४७० गुण आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत एकूण २० हजार ६७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, ८ हजार १०९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा