पुणे : जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बिबट्या निवारा केंद्रावरदेखील ताण वाढला आहे. याशिवाय नव्या निवारा केंद्रांचे प्रस्तावदेखील जागेअभावी प्रलंबित आहेत. परिणामी, बिबट्यांची संख्या वाढत असल्याने नागरी वस्तीत हल्ले वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर वन आणि महसूल विभागाने तातडीने प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावावेत. रिलायन्स समूहाने गुजरातमधील जामनगर येथे ‘वनतारा’ या वन्य प्राण्यांची काळजी व संवर्धन प्रकल्पास किंवा इतर केंद्रांना पाहिजे असल्यास नियमानुसार कार्यवाही करून पुणे जिल्ह्यातील बिबटे द्यावेत, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा