इंदापूर : रब्बी हंगामासाठी इंदापूरच्या शेतीला खडकवासला कालव्याचे केवळ एकच आवर्तन दिले असून शेतकरी रब्बी हंगामातील पिकांच्यासाठी दुसऱ्या आवर्तनाच्या प्रतीक्षेत आहेत. खडकवासला कालव्यावर असलेल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आत्ताच गंभीर झाला असून उन्हाळ्यामध्ये खडकवासला कालव्यातून इंदापूरसाठी उन्हाळ्यात दोन आवर्तन देण्याबरोबर रब्बीचे दूसरे आवर्तन सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा