राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनसेकडून पुण्यात घेण्यात येणाऱ्या हनुमान चालिसा कार्यक्रमावर सडकून टीका केलीय. राज ठाकरे देवाकडे पण वेळेवर जात नाहीत, असा खोचक टोला जयंत पाटलांनी विचारला. मनसेकडून कसबा मतदारसंघात हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्याला राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही पुण्यात मुस्लीम बांधवांच्या हस्ते आरती ठेवण्यात आलीय. याविषयी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील पुण्यात बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा