पुणे : कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील रावेत ते नऱ्हेपर्यंत २४ किलोमीटर असणाऱ्या सहा पदरी उन्नत प्रकल्पाचे काम केंद्र सरकारच्या मंजुरी अभावी रखडले आहे. भारतीय राजमार्ग प्राधिकारणाकडून (एनएचएआय) या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. मात्र अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान परिसरातील (आयटी पार्क) वाहतूक कोंडी आणखी वर्षभर कायम राहणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा