एक दशकापासून कागदावरच राहिलेल्या पोहोच रस्त्यासाठी वाघोली परिसरातील बाकोरी रस्ता परिसरातील स्थानिक रहिवाशांनी रस्त्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मूक आंदोलने, स्वाक्षरी मोहीम, आमदार, नगरसेवक, महापालिका आयुक्त, पुणे महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे विविध पदाधिकारी यांच्या नियमित बैठका आणि वाघोलीच्या बाकोरी रस्ता भागातील रहिवाशांनी २०१३ पासून डझनभर निवेदने दिल्यानंतरही रस्ता कागदावरच राहिल्याने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा