जगभरात करोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असून भारतातही याचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे अवघा देशच सध्या लॉकडाउन करण्यात आला आहे. या काळात लोकांची काम ठप्प झाल्याने रोजीरोटी गेली आहे. ठिकठिकाणी अडकून पडलेल्यांना तर एक वेळचं जेवण मिळणंही मुश्किल झालं आहे. अशा परिस्थितीत उजैन येथील बाबा जय गुरुदेव धर्म विकास संस्थेनं मार्च महिन्यापासून गरजू व्यक्तींना अन्नदानाचा उपक्रम राबविला आहे. या कार्यामध्ये बहुतांश उच्चशिक्षित नागरिक, आयटी इंजिनिअर्स, डॉक्टर्सचा समावेश आहे. या संस्थेच्या माध्यमातून दररोज १ ते दीड हजार भुकेल्या व्यक्तींपर्यंत जेवण पुरवल जात आहे. डॉ. युवराज कदम यांनी याबाबत माहिती दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा