पुण्यात सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या अमाप प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षांतच शहर कसे अंगावर येणार आहे, याबाबत गेल्या ‘लोकजागर’मध्ये लिहिले होते. त्यावर आलेल्या प्रतिक्रियांतून जाणवले, की पुणेकर सर्वाधिक त्रस्त आहेत, ते शहरातील वाहतुकीच्या समस्येमुळे. यात जसा कोंडी हा एक मुख्य प्रश्न आहे, तसाच वाहनचालकांचा बेशिस्तपणा आणि बेदरकारपणाही समस्येत मोठी भर घालणारा आहे. पुणेकरांना यावर उपाय हवे आहेत. गेल्या महिनाभरात याबाबत प्रशासकीय पातळीवर काही पावले उचलली जात आहेत, हे या पार्श्वभूमीवर स्वागतार्ह.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा