जालनामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमारा केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात पोलीस आणि सरकारच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे उपोषणास बसले होते. याच उपोषणादरम्यान पोलिसांनी तेथील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर आणि नागरिकांवर लाठीमारा केला होता. या घटनेचा अवघ्या महाराष्ट्रातून निषेध केला जात आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ या ठिकाणी देखील कडकडीत बंद पाळण्यात आला असून अत्यावश्यक सेवा आणि शाळा कॉलेज वगळता सर्वकाही बंद असल्याचं निदर्शनास आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा