पुणे : देशातील गव्हाचा साठा मागील १६ वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला आहे. मार्चअखेर भारतीय अन्न महामंडळाकडील (एफसीआय) साठा ७० लाख टनांपर्यंत खाली आला आहे. दुसरीकडे केंद्राने यंदा ३२० लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेसह केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी भारतीय अन्नधान्य महामंडळ अन्नधान्यांची खरेदी करते. सन २०२३-२४ खरेदी वर्षात ३४० लाख टन गहू उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात २६० लाख टनांची खरेदी करता आली. सन २०२२-२३ खरेदी वर्षात ४४० लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट होते, प्रत्यक्षात १८० लाख टनच खरेदी करता आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा